सातारा भाजपात नाही सर्व अलबेल.. बावनकुळे लक्ष घालणार का

1199
{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"transform":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}
Adv

जुन्या जाणत्या भाजप पदाधिकाऱ्यांना विद्यमान जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम व युवा मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष हे विचारात घेत नसून लोकसभेला छत्रपतींचें घराणे व त्यांच्यावर जनतेचे प्रेम होते म्हणून विजय मिळाला मात्र तसे येत्या विधानसभेला असे होईल असे नाही त्यामुळे जुन्या जनता कार्यकर्त्यांना काँग्रेस विचारी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम व युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष हे विश्वासात घेतले नसल्याची तक्रार थेट प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनाच केल्याने भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम व युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष यांच्या कार्यपद्धती जर प्रश्न निर्माण झाला आहे

भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष काही ना काही कारणाने चर्चेत राहिले आहेत पक्ष वाढवण्याच्या ऐवजी जिल्ह्यात तक्रारींचाच जिल्हाध्यक्ष यांचा पाढा जास्त वाचला गेला यातून तरी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे बोध घेणार का अशी अपेक्षा या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली

काय म्हणाले तक्रारीत
👇🏻

{“remix_data”:[],”remix_entry_point”:”challenges”,”source_tags”:[“local”],”origin”:”unknown”,”total_draw_time”:0,”total_draw_actions”:0,”layers_used”:0,”brushes_used”:0,”photos_added”:0,”total_editor_actions”:{},”tools_used”:{“transform”:1},”is_sticker”:false,”edited_since_last_sticker_save”:true,”containsFTESticker”:false}

Adv